Friday 27 February 2015

28th February - National Science Day

Dear Friends, Greetings on the occasion of National Science Day in India!!!!

You might be aware that 28th February is celebrated as National Science Day in India. On this day Indian Scientist Sir Chandrasekhara Venkata Raman in 1928 discovered a phenomenon of scattering of photons which was later known as ‘Raman Effect’ after his name. After two years in 1930, he got Nobel Prize for this remarkable discovery and this was the first Nobel Prize for India in the field of Science. To mark the discovery his famous phenomenon National Science Day is celebrated in India on the day each year.

When was the day declared as National Science Day?

In 1986, the National Council for Science and Technology Communication (NCSTC) asked the Government of India to designate 28 February as National Science Day which the then Govt. of India accepted and declared the day as National Science Day in 1986. The first National Science Day was celebrated on February 28, 1987.

What is Raman Effect?

Raman Effect is a phenomenon in spectroscopy discovered by the eminent physicist while working in the laboratory of the Indian Association for the Cultivation of science, Kolkata.

Raman Effect, change in the wavelength of light that occurs when a light beam is deflected by molecules. When a beam of light traverses a dust-free, transparent sample of a chemical compound, a small fraction of the light emerges in directions other than that of the incident (incoming) beam. Most of this scattered light is of unchanged wavelength. A small part, however, has wavelengths different from that of the incident light; its presence is a result of the Raman Effect.

Purpose of the Celebration:

The basic objective of observation of National Science Day is to spread the message of importance of science and its application among the people. National science day is celebrated as one of the main science festivals in India every year with following purpose-
To widely spread a message about the significance of scientific applications in the daily life of the people,
   To display all the activities, efforts and achievements in the field of science for welfare of human being,
    To discuss all the issues and implement new technologies for the development of the science,
    To give an opportunity to the scientific minded citizens in the country,
    To encourage the people as well as popularize the Science and Technology.

Activities on the Day:

Students of the schools and colleges demonstrate various science projects as well as national and state science institutions demonstrate their latest researches. The celebration also includes public speech, radio-TV talk shows, exhibitions of science movie, science exhibition based on themes and concepts, watching night sky, live projects and researches demonstration, debates, quiz competitions, lectures, science models exhibitions and many more activities.

विडंबन गीत

दिवस तुझे हे फ़ुगायचे…..

दिवस तुझे हे फ़ुगायचे
मोजून मापून जेवायचे ॥ध्रु॥

लाडकी माझी तु राणी
नको तु खाऊ गं लोणी
पाण्यात लिंबाला पिळायचे॥१॥

साजुक तुपाची धार
वाढवी calories फ़ार
पोटात salad भरायचे॥२॥

प्रभाती फिराया जाणे
वाटेत धाप लागणे
दमुन जरासे टेकायचे॥३॥

वजन वाढते फ़ार
सोसेना काट्याला भार
कळेना काय ते करायचे॥४॥

आपुल्या घरच्यापाशी फिर तु गडे जराशी
हालत चालत राहायचे॥५॥

कोकणातली पत्रे

पूर्वी कोकणातून
जाणारी पत्रे अशी असत ..!

चिरंजीव बालके तात्यास अनेक आशीर्वाद, पत्रास कारण कि लखू बापटा बरोबर तू पाठवलेला चहापुडीचा खोका आणि नातवाच्या वाढदिवसाचे फोटो मिळाले, मधु फोटोत एवढा बारीक का दिसतोय? येत्या चैत्रात त्याला आठव वरील लागेल पण अंगाने अजून भरला नाहीये, या वर्षी त्याची मुंज इथे गावी करावी अस तुझ्या आईच्या मनात आहे, त्याला परीक्षा झाली कि पाठवून देणे, दोन महिन्यात गुरगुट्या भात आणि आंबे खायला घालून त्याला खोंडा सारखा तयार करतो. गुरगुट्या मेतकुट भातासारख जगात दुसर टोनिक नाही. तुम्ही देखील ते खाऊनच दगडा सारखे ठणठणीत झालात.

आम्ही सर्व म्हणजे मी आणि तुझी आई क्षेम आम्हाला काय धाड भरल्ये म्हणा, पण तुझ्या आयशीस मधून मधून खोकल्याची उबळ येते मग रात्रभर विटकराने छाती शेकत बसते. आयशीला जिवंत ठेवायची असेल तर तिला चांगला डॉक्टर वैद्य करणे आवश्यक आहे. त्या मुंबईत राहून ज्या दोनचारशे रुपड्या मिळवता पण त्याचा आम्हास काही उपयोग नाही .आपली शेती, बाग, गुर हे सर्व असताना आपणास का भिकेचे डोहाळे लागले आहेत हे तो परमेश्वर जाणे.इतके दिवस चार गडी, बाया बोलवून मी हा गाडा रेटला तसा मी तुमच्यावर अवलंबून नाही पण आता दगदग सहन होत नाही. यावर्षी १५० कलम उत्तम लागले आहे पण खाजणातील कलमांला एकही फळ नाही, पुढील वर्षी फवारणी करावी लागेल असो आंबे उतरवायला हल्ली गडी मिळत नाहीत. पुढील पडवीचे दहा रेजे बदलायला झाले आहेत तसेच ओटीवरील एक भाल हि पावसाळ्याच्या आधी बदलायला हवे आहे, टेंगळया सुताराला चार निरोप धाडले आहेत. वरच्या विहिरीचे पाणी आटले आहे. सध्या सगळा व्यवहार खालच्या बागेतील विहिर्रीवर. लक्षा बैल हि खूप थकला आहे, बागेस व्यवस्थित शिंपण होत नाही. रहाटाची माळहि चार कासरे वाढवून घेतली. परवाच बांधावरच्या ५ माडांचा ३०० नारळ उतरवून चीपळूणास पाठवला, तुळशीच्या अंगणातील कोकम्बीची फळ काढायची आहेत, तिथला बंधाराही थोडा डाकलग झालाय, चिरे आले कि लिंपून घेतो. कालच मांडव घालून घेतला. एकदा आंबा उतरवायला सुरवात झाली कि मला उसंत मिळणार नाही. सुपारीची शिंपट गोळा करायची, सोडे काढायचे, मांडवावर वाळत टाकणे, फणस फोडून त्याची साठ घालणे, आठीळा धुवून चिखलात बुडवून वाळत घालणे, केरसुणी बांधणे,रोज झापावर आमसूल वाळत घालणे, खालच्या दोन्ही चोन्ड्यात भाजावण इत्यादी साठी गडी बाया सांगितल्या आहेत. उद्या पासून देवळात रामनवमीचा उत्सव सुरु होईल.

या वर्षी उत्सवाला साष्टांग नमस्कार नाटक करायचं घाटत आहे. अनेक वर्षापूर्वी झाल होत त्यात तुझ्या आयशीने झकास शोभनाची भूमिका केली होती, झकास दिसायची हो त्या काळी तुझी आई, पण या इथल्या रामरगाड्यात सापडली त्यात सहा बाळंतपण, एकेकाळी बालगंधर्वाच्या रुख्मिणी सारखी दिसणारी अगदीच कशिया त्यजू पदाला वाली सिंधू झाली.

पुढील आठवड्यात चिपळूण कोर्टात तारीख आहे यावेळी तुझ्या काकाला माझा सोमण वकील आसमान दाखवणार नक्की एकच इच्छा आहे हि भावबंदकी आमच्या पिढी बरोबरच संपावी. परवा माधवचे टपाल आले होते आम्हाला तिकडे या म्हणून लिहिलंय, विमानाच्या तिकिटाचे पैसे पाठवू का विचारीत होता? त्याला निरोप धाडलाय, कितीही पैसेवाला झालास तरी उताराला पैसे घेण्याएवढा तुझा बाप नादार झालेला नाही. असो, पत्रात शेवटी त्याच्या मुलीने दोन झकास ओळी लिहिल्या आहेत, अक्षर छान आहे हो पोरीच. बोटावर उभ्या पट्या खाऊन देखील तुझे आणि माधवाचे अक्षर सुधारले नाही पण माझ्या सुंदर अक्षराचा गुण तुमच्या मुलांमध्ये म्हणजे आजोबांचा गुण नातवंडात उतरला. ती लिहिते अज्जूडला नमस्कार आणि ग्रांडपा तुमची खूप आठवण येते, ते पत्र आल्यापासून तुमची म्हातारी देखील मला ग्रांडपा म्हणते. एकदा जायला हवे हो या चिमण्यांना पाहायला. एकदा ठरव रे, तू तुझ कुटुंब आणि आम्ही अटकेपार झेंडे लावूया. अरे आता तरी अबोला सोडा, बस झाली भांडण. हो परवा वरच्या आळीतील दादा खरे उलथला खरे ते आपल्या दसक्यातले पण त्यांनीच पिढी तोडली आहे त्यामुळं पत्र मिळाल कि फक्त अंघोळ करावी.

एकदिवस आम्हालाही न्यायला वैकुंठातून विमान येईल, असो.

तुझ कस चालल आहे, अरे तुझ्या आयशीला रहावेना म्हणून पत्र लिहिले. मुलांच्या परीक्षा झाल्या कि ताबडतोब सूनबाई आणि मुलांना पाठवणे, येताना २ किलो लाल छत्री चहाचे खोके पाठव. आई रोज मागच्या मांडवावर कावळा ओरडला कि तुझ पत्र येईल म्हणून वेड्यासारखी वाट पहात बसते ,परवा तर दारात भांडहि उपड ठेऊन झाल.

आमचे हे नेहमीचेच आहे, तब्येतीची काळजी घ्या. जास्त दगदग होत असेल तर साहेबाच्या तोंडावर राजीनामा फेकून घरी ये इथे आता तालुक्याला उत्तम शाळा आहेत.

सुनबाईच्या आई बाबांना विचारलाय म्हणून सांग.तिच्या भावाला देखील बोलावलंय म्हणून सांग.अरे आम्हालाही आमची पिल्ल मधून मधून बघावीशी वाटतात ,तुम्ही महिनाभर येऊन घराच गोकुळ करून गेलात कि उर्वरित १०/११ महिने भिंती भूता सारख्या अंगावर येत नाहीत .बाळानो तुमच येण हेच आमच्यासाठी वर्षभराच टोनिक असत.

असो. काळजी करू नये.

सर्वाना आशीर्वाद .
तुझा अप्पा .
[मंडळी साधारण ३५/४० वर्षापूर्वी कोकणातून अशी पत्र पुण्या, मुंबईत येत असत]

Wednesday 25 February 2015

Jokes with messages

हसाल तर ध्येय गाठाल !
हसत खेळत व्यक्तिमत्व विकासाचे धडे ….

---------------------------------
देव : काय पाहिजे तुला??
सुरेश : देवा देवा मला पैशाने भरलेली बॅग दे ...१ मोठी गाडी....आणि त्यामध्ये खूप साऱ्या सुंदर-सुंदर मुली...
.देव (विचार करून) : तथास्तू....
आणि आज सुरेश लेडीज स्पेशल बस मध्ये कंडाक्टर आहे.

(तात्पर्य काय : आपले ध्येय स्पष्ट शब्दात लिहून काढा व मांडा. तुम्हाला आयुष्यात नक्की काय हवे आहे ते आत्ताच ठरवा.)
---------------------------------
एकदा अकबर ने बिरबल ला विचारले..
'असं काही तर सांग कि जे सुखात ऐकल्यानंतर वाईट वाटेल आणि दुःखात ऐकल कि चांगल वाटेल'

बिरबल उत्तरतो.. "हे दिवस निघुन जातील"

(तात्पर्य काय : ज्यांना हे एक वाक्य समजल त्यांनी आपलं आयुष्यच जिंकल...)
---------------------------------
एकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात.
वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.
.ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात.
काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात;
वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..?
मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.
वडील: ते तुला काय सांगत आहेत?
मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.
वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत कि आपला तंबू चोरीला गेला..

(तात्पर्य काय : शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो.)
---------------------------------
१ मुलगा १ मुलीँवर खुप प्रेम करत असतो,
१ मुलगा १ मुलीँवर खुप प्रेम करत असतो, परंतु ते सांगायला तो घाबरत असतो..
१ दिवस तो तिला i luv u बोलायच ठरवतो ,
आणि देवाला प्रार्थना करुन सांगतो कि, मी तिला एकदाच आणि शेवटचा प्रप्रोज
करेल, प्लिझ तिच उत्तर हो असु दे....

त्या राञी तिला तो 'I LUV U' मॅसेज टायप करुन तीचा नंबर वर पाठवतो आणि झोपतो.
काहि वेळाने त्याचा मोबाईल वर मॅसेज टोन वाजते,
पण तो मॅसेज उद्या सकाळी उठून अंघोळ करुन देवाच दर्शन घेउन झाल्यावरच वाचेल अस ठरवितो आणि झोपुन जातो..
राञभर तो त्या मुलीचे स्वप्न बघतो ..सकाळी देवाचं दर्शन झाल्यावर तो मॅसेज वाचतो तर त्यात लिहल असत …

A/C balance is insufficient. Main bal is Rs. 0.08.
Msg can not be delievered. . . . ..

(तात्पर्य काय : ध्येयाचा नेहमी मागोवा घेत रहा. कुठे चुकले, कुठे काय राहिले हे पाहत राहा. नुसते स्वप्न पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करा व कृतीचा अपेक्षीत परिणाम मिळत नसेल तर त्वरित कृती बदला.)
---------------------------------
एकदा एक मुलगा त्याच्या कॉलेजच्या वर्गातील एका मुलीवर खूप प्रेम करत असतो. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात एके दिवशी तो हिम्मत करून तिला प्रपोज करतो. पण ती रागावते आणि त्याच्यावर डोळे वटारून निघून जाते.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षातील शेवटच्या आठवड्यात ती मुलगी त्याच्याकडून एक पुस्तक घेते आणि एक चिट्ठी लिहून त्यात ठेवते. त्यात लिहिलेले असते, "I Love You - मी पण तुझ्यावर प्रेम करते."

पण मुलगा ती चिठ्ठी पाहतच नाही. तो घाबरून त्या मुलीशी वर्षभर कधीच बोललेला नसतो व तसेच घाबरून शेवटच्या आठवड्यातही तो तिच्याशी बोलत नाही. कॉलेज संपल्यानंतर दोन वर्ष उलटतात. शेवटी ती मुलगी तिच्या लग्नाची पत्रिका त्याला कुरियरने पाठवते.

(तात्पर्य काय : पुस्तक नेहमी वाचत जावी. कमीतकमी वर्षातून एकदा तरी पुस्तके उघडून पहावीत.)
---------------------------------
एक आंधळा व एक लंगडा भिकारी एका वस्तीतून जाताना नळावरील चाललेल्या दोन मुलींचे भांडण ऐकतात.
पहिली मुलगी : माझी बादली भरू दे, नाहीतर तुझं लग्न मी लंगड्या भिकार्याशी लावेल.
दुसरी मुलगी : नाही, माझी अगोदर भरू दे, नाहीतर तुझं लग्न मी आंधळ्या भिकार्याशी लावेल.
दोघे भिकारी : आम्ही थांबायचं की जायचं?

(तात्पर्य काय : Don't Lose Hope, Wait for the Better Prospect.)
---------------------------------
एकदा एक Handsome मुलगा एका २५ मजली इमारतीवर जातो, खाली वाकून पहाताना पाय घसरून पडतो !! पडता पडता त्याला २० व्या मजल्यावर एक मुलगी पकडते - अन विचारते की हे Handsome माझ्याशी लग्न करशील का?

मुलगा नाही म्हणतो - मुलगी त्याचा हात सोडून देते ... मुलगा पुन्हा खाली पडतो ….१५ व्या मजल्यावर पुन्हा तेच घडते, तीही मुलगी हात सोडून देते.

१२ व्या मजल्यावर पुन्हा त्याला एक मुलगी पकडते अन काही बोलणार इतक्यात तो मुलगाच तीला म्हणतो, ‘मी तुझ्याशीच लग्न करीन, जन्म भर सेवा करीन’... पण ती विवाहित असते अन भलतंच काही घडू नये म्हंणून ती त्याचा हात सोडून देते.... अन तो खाली पडतो....

(तात्पर्य काय : संधी एकदा फारतर दोनदा दरवाजा ठोठावेल पण सारखी-सारखी नाही. तेव्हा मिळालेल्या पहिल्याच संधीचा फायदा घ्यायला शिका.)
---------------------------------
लक्षात ठेवा, चार-चौघात जेव्हा इतरांच्या माना खाली असताना तुम्ही एकटेच मान वर करून बसला असाल तर याचा अर्थ असा होत नाही कि तुम्ही निर्भय, निडर आणि आत्मविश्वासू आहात. याचा अर्थ एवढाच होतो कि.....
.
(तात्पर्य काय : तुमच्या जवळ मोबाईल नाहीये.)
---------------------------------
आयुष्यात तुम्हाला हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी नेहमी मेहनत करा. आयुष्यात तुम्हाला हवी ती गोष्ट नेहमी हक्काने मागा.
खाली दिलेली गोष्ट तुम्ही नेहमी हक्काने मागता … मग इतर गोष्टी मागताना का लाजता?

कोणती आहे ती गोष्ट?
पाणीपुरी खाल्यानंतर सुखा पुरी.

(तात्पर्य काय : तुम्हाला हवी ती गोष्ट नेहमी हक्काने मिळवा.)

Tuesday 24 February 2015

Give some time

कामासाठी वेळ द्या .
कारण ती यशाची किंमत आहे .
विचार करण्यासाठी वेळ द्या
कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे .
खेळण्यासाठी वेळ द्या .
कारण ते तारुण्याचे गुपित आहे .
वाचनासाठी वेळ द्या .
कारण तो ज्ञानाचा पाया आहे .
स्नेहासाठी वेळ द्या .
कारण तो सुखाकडे नेण्याचा मार्ग आहे.
स्वप्नांसाठी वेळ द्या .
कारण तो ध्येयाकडे जाण्यास सोबत करील .
हास्यविनोदासाठी वेळ द्या .
कारण ते जीवनसंगीत आहे.

Amazing 12

1⃣2⃣⬅अंकाची बहाद्दुरी➡1⃣2⃣
१२ हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक.मोजण्यासाठी जशी दशमान पध्दती लोकप्रिय तशीच द्वादशमान पध्दतीही.
आपण एक फूट म्हणजे १२ इंचाची पट्टी वापरतो.
एक डझन म्हणजे १२ नग.
वर्ष १२ महिन्यांचे.
आकाशातले नवग्रह १२ राशीतून फिरतात.बारावा गुरू,शनि,मंगळ हानिकारक समजले जातात.
पूर्वी तपश्चर्या १२ वर्षे करीत गुरूगृही अध्ययनही १२ वर्ष चाले.
घड्याळात आकडे बारा.पूर्ण दिवस जरी २४ तासांचा असला तरी आपण त्याचे १२/१२ तासांचे विभाजन केले आहे मध्यानपूर्व व मध्यान्हनंतर असे.पूर्वी रात्रीचे १२ वाजले म्हणजे  मध्यरात्र झाली असे समजत.
एखादी गोष्ट संपली तिचा निकाल लागला म्हणजे बारा वाजले असे म्हणतात.
जिकडेतिकडे सकाळीभरलेला बाजार साधारण बारा वाजता उठतो त्यावेळी राहिला उरला सुरला माल स्वस्त दरात विकण्यात येतो म्हणून एखादी वस्तू कूचकिमतीला काढून टाकायची असेल तर ती १२ च्या भावात काढून टाका असा शब्दप्रयोग आहे.
पूर्वी १२ व्या वर्षी मुलींचे लग्न करत नसत.
आपल्याकडे १२ पैशांचा एक आणा होत असे इंग्लंडमधे १२ पेन्सचा १ शिलींग.
नवीन जन्मलेल्या अपत्याचे नामकरण १२ व्या दिवशी करतात त्याला बारसे म्हणण्याची पध्दत आहे तसेच मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांनी करतात.
१२बलुतेदार,बारभाई,बारावाटा,बाराबंगले इ.शब्दप्रयोग अर्थपूर्ण आहेत.
एखाद्या अनुभवी बेरकी माणसाला १२ गावचं पाणी प्यायलेला आहे असं म्हणतात.
तसेच न ऐकणार्या रगेल दांडगट स्वभावाच्या व्यक्तीलाही ' काय बाराचा आहे हा!' असा शब्दप्रयोग वापरतात.
१२ ज्योतिर्लिंगे प्रसिध्द आहेत.
मराठी भाषेच्या वर्णमालेत स्वर १२ आहेत त्यावरूनच बाराखडी म्हणण्यात येते.
१२ गावचा मुखिया.
जमिनीला ७/१२ चा उतारा लागतोच.
अशी ही १२ ची किमया.....

Camel story

Good story with a nice message!

A father left 17 Camels as an Asset for his Three Sons.

When the Father passed away, his sons opened up the will.

The Will of the Father stated that the Eldest son should get Half of 17 Camels,

The Middle Son should be given 1/3rd of 17 Camels,

Youngest Son should be given 1/9th of the 17 Camels,

As it is not possible to divide 17 into half or 17 by 3 or 17 by 9, the sons started to fight with each other.

So, they decided to go to a wise man.

The wise man listened patiently about the Will. The wise man, after giving this thought, brought one camel of his own & added the same to 17. That increased the total to 18 camels.

Now, he started reading the deceased father’s will.

Half of 18 = 9.
So he gave 9 camels
to the eldest son.

1/3rd of 18 = 6.
So he gave 6 camels
to the middle son.

1/9th of 18 = 2.
So he gave 2 camels
to the youngest son.

Now add this up:
9 + 6 + 2 = 17 &
This leaves 1 camel,
which the wise man took back.

MORAL: The attitude of negotiation & problem solving is to find the 18th camel i.e. the common ground. Once a person is able to find the common ground, the issue is resolved. It is difficult at times.

However, to reach a solution, the first step is to believe that there is a solution. If we think that there is no solution, we won’t be able to reach any!

If you liked this story,  please share with all. You might spark a thought, inspire & possibly change a life forever!

������������������
����������������
......................... ��

Hinduism

Source whatsapp

पाण्डव पाँच भाई थे जिनके नाम हैं -

1. युधिष्ठिर

2. भीम

3. अर्जुन

4. नकुल

5. सहदेव

( इन पांचों के अलावा , महाबली कर्ण

भी कुंती के ही पुत्र थे , परन्तु

उनकी गिनती पांडवों में नहीं की जाती है )

यहाँ ध्यान रखें कि… पाण्डु के उपरोक्त

पाँचों पुत्रों में से युधिष्ठिर, भीम और अर्जुन

की माता कुन्ती थीं ……तथा , नकुल और सहदेव

की माता माद्री थी ।

वहीँ …. धृतराष्ट्र और गांधारी के सौ पुत्र…..

कौरव कहलाए जिनके नाम हैं -

1. दुर्योधन

2. दुःशासन

3. दुःसह

4. दुःशल

5. जलसंघ

6. सम

7. सह

8. विंद

9. अनुविंद

10. दुर्धर्ष

11. सुबाहु

12. दुषप्रधर्षण

13. दुर्मर्षण

14. दुर्मुख

15. दुष्कर्ण

16. विकर्ण

17. शल

18. सत्वान

19. सुलोचन

20. चित्र

21. उपचित्र

22. चित्राक्ष

23. चारुचित्र

24. शरासन

25. दुर्मद

26. दुर्विगाह

27. विवित्सु

28. विकटानन्द

29. ऊर्णनाभ

30. सुनाभ

31. नन्द

32. उपनन्द

33. चित्रबाण

34. चित्रवर्मा

35. सुवर्मा

36. दुर्विमोचन

37. अयोबाहु

38. महाबाहु

39. चित्रांग

40. चित्रकुण्डल

41. भीमवेग

42. भीमबल

43. बालाकि

44. बलवर्धन

45. उग्रायुध

46. सुषेण

47. कुण्डधर

48. महोदर

49. चित्रायुध

50. निषंगी

51. पाशी

52. वृन्दारक

53. दृढ़वर्मा

54. दृढ़क्षत्र

55. सोमकीर्ति

56. अनूदर

57. दढ़संघ

58. जरासंघ

59. सत्यसंघ

60. सद्सुवाक

61. उग्रश्रवा

62. उग्रसेन

63. सेनानी

64. दुष्पराजय

65. अपराजित

66. कुण्डशायी

67. विशालाक्ष

68. दुराधर

69. दृढ़हस्त

70. सुहस्त

71. वातवेग

72. सुवर्च

73. आदित्यकेतु

74. बह्वाशी

75. नागदत्त

76. उग्रशायी

77. कवचि

78. क्रथन

79. कुण्डी

80. भीमविक्र

81. धनुर्धर

82. वीरबाहु

83. अलोलुप

84. अभय

85. दृढ़कर्मा

86. दृढ़रथाश्रय

87. अनाधृष्य

88. कुण्डभेदी

89. विरवि

90. चित्रकुण्डल

91. प्रधम

92. अमाप्रमाथि

93. दीर्घरोमा

94. सुवीर्यवान

95. दीर्घबाहु

96. सुजात

97. कनकध्वज

98. कुण्डाशी

99. विरज

100. युयुत्सु

( इन 100 भाइयों के अलावा कौरवों की एक बहन

भी थी… जिसका नाम""दुशाला""था,

जिसका विवाह"जयद्रथ"सेहुआ था )
"श्री मद्-भगवत गीता"
के बारे में-

किसको किसने सुनाई?
उ.- श्रीकृष्ण ने अर्जुन को सुनाई। 

कब सुनाई?
उ.- आज से लगभग 7 हज़ार साल पहले सुनाई।

भगवान ने किस दिन गीता सुनाई?
उ.- रविवार के दिन।

कोनसी तिथि को?
उ.- एकादशी 

कहा सुनाई?
उ.- कुरुक्षेत्र की रणभूमि में।

कितनी देर में सुनाई?
उ.- लगभग 45 मिनट में

क्यू सुनाई?
उ.- कर्त्तव्य से भटके हुए अर्जुन को कर्त्तव्य सिखाने के लिए और आने वाली पीढियों को धर्म-ज्ञान सिखाने के लिए।

कितने अध्याय है?
उ.- कुल 18 अध्याय

कितने श्लोक है?
उ.- 700 श्लोक

गीता में क्या-क्या बताया गया है?
उ.- ज्ञान-भक्ति-कर्म योग मार्गो की विस्तृत व्याख्या की गयी है, इन मार्गो पर चलने से व्यक्ति निश्चित ही परमपद का अधिकारी बन जाता है। 

गीता को अर्जुन के अलावा
और किन किन लोगो ने सुना?
उ.- धृतराष्ट्र एवं संजय ने

अर्जुन से पहले गीता का पावन ज्ञान किन्हें मिला था?
उ.- भगवान सूर्यदेव को

गीता की गिनती किन धर्म-ग्रंथो में आती है?
उ.- उपनिषदों में

गीता किस महाग्रंथ का भाग है....?
उ.- गीता महाभारत के एक अध्याय शांति-पर्व का एक हिस्सा है।

गीता का दूसरा नाम क्या है?
उ.- गीतोपनिषद

गीता का सार क्या है?
उ.- प्रभु श्रीकृष्ण की शरण लेना

गीता में किसने कितने श्लोक कहे है?
उ.- श्रीकृष्ण ने- 574
अर्जुन ने- 85 
धृतराष्ट्र ने- 1
संजय ने- 40.

uhh

अपनी युवा-पीढ़ी को गीता जी के बारे में जानकारी पहुचाने हेतु इसे ज्यादा से ज्यादा शेअर करे। धन्यवाद

अधूरा ज्ञान खतरना होता है।
33 करोड नहीँ 33 कोटि देवी देवता हैँ हिँदू
धर्म मेँ। कोटि = प्रकार। देवभाषा संस्कृत में
कोटि के दो अर्थ होते है, कोटि का मतलब
प्रकार होता है और एक अर्थ करोड़
भी होता। हिन्दू धर्म का दुष्प्रचार करने के
लिए ये बात उडाई गयी की हिन्दुओ के 33
करोड़ देवी देवता हैं और अब तो मुर्ख हिन्दू
खुद ही गाते फिरते हैं की हमारे 33 करोड़
देवी देवता हैं........
कुल 33 प्रकार के देवी देवता हैँ हिँदू धर्म मेँ:
12 प्रकार हैँ आदित्य: , धाता, मित, आर्यमा,
शक्रा, वरुण, अँश, भाग, विवास्वान, पूष,
सविता, तवास्था, और विष्णु...! 8 प्रकार हैँ
वासु:, धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष
और प्रभाष। 11 प्रकार हैँ- रुद्र: ,हर,
बहुरुप,त्रयँबक,
अपराजिता, बृषाकापि, शँभू, कपार्दी,
रेवात, मृगव्याध, शर्वा, और कपाली। एवँ
दो प्रकार हैँ अश्विनी और कुमार।
कुल: 12+8+11+2=33
अगर कभी भगवान् के आगे हाथ जोड़ा है
तो इस जानकारी को अधिक से अधिक
लोगो तक पहुचाएं। ।

Medical financial help

Pls forward to all:

����������������Any one need MEDICAL FINANCIAL HELP
contact foll. trust
��������������
��Sir Ratan Tata Trust Bombay House, Homi Mody Street, Mumbai 400 001 Call: 022-66658282

��Reliance Foundation (Previously Ambani Public Charitable Trust) 222 Maker Chambers IV, 3rd Floor, Nariman Point, Mumbai - 400021 Call: 022-44770000, 022-30325000

��Amirilal Ghelabhai Charitable Trust 71, Gitanjali, 73 / 75, Walkeshwar Road, Mumbai - 400006

��Asha Kiran Charitable Trust C/o Radium Keysoft Solutions Ltd, Call: 022-26358290 101, Raigad Darshan, Opposite Indian oil Colony J.P. Road,   Andheri (w) Mumbai 400 053

��Aspee Charitable Trust C/o Americal Spring and Pressing Works Pvt. Ltd P.O. Box No. 7602, Adarsha Housing Soc. Road, Malad (w), Mumbai 400 064 ,

��Aured Charitable Trust 1-B-1 Giriraj, Altamount Road Mumbai 400 026, Call: 022-23821452, 022-24926721

��B. Arunkumar & Co. 1616, Prasad Chambers, Opera House, Mumbai - 400004

��B D Bangur Trust C/o Carbon Everflow Ltd. Bakhawar, 2nd Floor, Nariman Point Mumbai 400021

��Bombay Community Public Trust (BCPT) 5th Floor Regent Chambers, Nariman Point, Mumbai 400021, Call: 022-22845928 / 022-22836672

��Burhani Foundation 276 Dr. D. N. Road Lawrence & Mayo House Fort Mumbai-400001

��Century Seva Trust Century Bazar, Worli, Mumbai - 400025

��Centre for Research & Development Shreyas Chambers,Ground Floor, 175-Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001

��Chief Minister's Relief Fund, Government of Maharashtra Mantralaya, 6th Floor Nariman Point, Mumbai - 400020

��Damodar Anandji Charity Trust 66, Vaju Kotak Marg, Near G.P.O, Mumbai -400001

��Diamond Jubliee Trust Aga hall, Nesbit Road, Opp. St. Mary's High School Mumbai 400010, Call: 022-23775294, 022-23778923

��Dharma Vijay Trust C/O Kilachand Devchand & Co. New Great Insurance Bldg., 7, Jamshedji Tata Road, Mumbai - 400020

��Dharamdas Trikamdas Kapoorwala 46, Ridge Road, Rekha No.2, 4th Floor, Mumbai - 400006

��Dhirubhai Ambani Foundation Reliance Industries Limited Reliance Centre, 19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 038. Tel : 022-30327000

��Dhirajlal Talkchand Charitable Trust Shailesh Niwas, Subhash Lane Daftary Road, Malad (E), Mumbai - 400097

��Dhirajlal Morarji Ajmera Charity Trust 37 - A, Sarang Street, Mumbai - 400003

��Dipchand Gardi Charitable Trust Usha Kiran, 2nd Floor, Altamount Road, Mumbai - 400006

��Divaliben Mohanlal Charitable Trust Khatau Mansion, 1st Floor, 95-K. Omer Park, Bhulabhai Desai Road, Mumbai 400 026

��Ekta Charitable Trust 4/444, PanchRatna, Opera House, Mumbai -400004

��Eskay Charitable Trust C/O Caprihans India Ltd., Shivsagar Estate, 'D' Block, 2nd Floor, Dr. A. B. Road, Worli, Mumbai - 400018

��Excel Process Pvt. Ltd. Charitable Trust 117 / 118, Mathurdas Vasanji Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400093

��Fazalbhoy Charitable Trust Near Liberty Cinema, Marine Lines, Mumbai -400020

��Gala Foundation Behind Vakola Municipal Market, Nehru Road, Vakola, Santacruz(E) Mumbai 400 055

��Garware Foundation Trust Chowpatty Chambers, Mumbai - 400007

��Gokak Foundation Forbes Bldg., Forbes Street, Mumbai - 400023

��Goodlass Nerolac Paints Ltd. (Trust) Nerolac House, A. G. Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400013

��Govind Dattatraya Gokhale Charitable Trust Kalpataru Heritage, 5th Floor, 129, M.G. Road Mumbai 400 023, Call: 022-22673831

��Harendra Dave Memorial Trust C/O Janmabhoomi, 3rd Floor, Janmbhoomi Marg Mumbai 400 001

��Helping Hand Charitable Trust 3, Vidarbha Samrat Co-op Hsg. Society 93-c, V.P.Road, Vile Parle (West) Mumbai - 400 056 Tel: 022-6147448

��Hiranandani Foundation Charitable Trust Olympia, Central Avenue, Hiranandani Business Park Powai, Mumbai 400076

��Herdillia Charitable Foundation Air India Building, 13th Floor Nariman Point Mumbai 400 031, Call: 022-22024224

��Hirachand Govardhandas 222, Maker Chambers 1V 3rd Floor, Nariman Point Mumbai 400 021

��H. M. Mehta Charity Trust Mehta House, 4 th Floor, Apollo Street, Khushru Dubhash Marg, Mumbai - 400001

��H. S. C. Trust Ready Money Mansion, Veer Nariman Road, Mumbai - 400023

��Jamnalal Bajaj Foundation Bajaj Bhavan 2nd Floor, Jamnalal Bajaj Marg, 226 Nariman Point, Mumbai 400 021, Call: 022-22023626

��Shree Siddhivinayak Temple Trust Prabhadevi, Mumbai - 400 028, Tel. 022-24373626 : Medical Ad Form is available on the Web.
Please see their Web site for details.
��उपर बताये हुए सभी जरुरतमंद और गरीब परिवार को मेडीकली सहायता करतें है.
��������������
सभी को फोरवर्ड करे.
��������������
Forward to all.
��������������

Unity in diversity

Importance of States in India
��Punjab for Fighting,
��Bengal for Writing...

��Kashmir for Beauty,
��Andhra for Duty...

��Karnataka for Silk,
��Haryana for Milk...

��Kerala for Brain,
��Tamil for Grains...

��Orissa for Temples,
��Bihar for Minerals...

��Gujarat for Peace,
��Assam for Trees...

��Rajastan for History,
��Maharashtra for Victory...

��Himachal for Cold,
��Jharkand for Bold...

��UP for Rice,
��Arunachal for Sunrise...

��Goa for Wine,
��Meghalaya for Rain...

��MP for Diamond,
��Sikkim for Almond...

��Mizoram for Glass,
��Manipur for Dance...

��Nagaland for Music,
��Chattisghar for Physique...

��Uttarkhand for Rivers,
��Tripura for Singers...

��INDIA...For all religious &
THE LAND OF CULTURE��

Send to all Indians all over the globe........!

Coffee on the wall

Coffee on wall :---

A story from Murlidhar Gupta

I sat with my friend in a well-known coffee shop in a neighbouring town of Venice (Italy), the city of lights and water.

As we enjoyed our coffee, a man entered and sat at an empty table beside us.

He called the waiter and placed his order saying,

‘Two cups of coffee, one of them there on the wall.’

We heard this order with rather interest and observed that he was served with one cup of coffee but he paid for two.

As soon as he left, the waiter pasted a piece of paper on the wall saying
‘A Cup of Coffee’.

While we were still there, two other men entered and ordered three cups of coffee, two on the table and one on the wall.

They had the two cups of coffee but paid for three and left.

This time also, the waiter did the same;

he pasted a piece of paper on the wall saying, ‘A Cup of Coffee’.

It was something unique and perplexing for us.

We finished our coffee, paid the bill and left.

After a few days, we had a chance to go to this coffee shop again.

While we were enjoying our coffee, a man poorly dressed entered.

As he seated himself, he looked at the wall and said, 'One cup of coffee from the wall'.

The waiter served coffee to this man with the customary respect and dignity.

The man had his coffee and left without paying.

We were amazed to watch all this, as the waiter took off a piece of paper from the wall and threw it in the dust bin.

Now it was no surprise for us – the matter was very clear.

The great respect for the needy shown by the inhabitants of this town made our eyes well up in tears.

Ponder upon the need of what this man wanted...

He enters the coffee shop without having to lower his self-esteem…

he has no need to ask for a free cup of coffee…

without asking or knowing about the one who is giving this cup of coffee to him.

He only looked at the wall, placed an order for himself, enjoyed his coffee and left.

... probably the most beautiful wall you may ever see anywhere....!!!

Worth sharing......

����Its what makes us human.....��